सोमवार, 30 जनवरी 2023

देश-विदेश के प्रमुख समाचार पत्रों द्वारा प्रकाशित नेशनल क्लीनलीनेस डे विशेष लेख (National Cleanliness Day special articles published by leading newspapers of the country and Abroad) बाहरी कचरे से पहले आंतरिक अशुद्ध विचारों की स्वच्छता बेहद आवश्यक

 


































बाहरी कचरे से पहले आंतरिक अशुद्ध विचारों की स्वच्छता बेहद आवश्यक (नेशनल क्लिन्लीनेस डे विशेष - 30 जनवरी 2023) Cleaning of internal impure thoughts is more important than cleaning of external waste (National Cleanliness Day Special – January 30, 2023)


हर साल ३० जनवरी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी की पुण्यतिथि पर नेशनल क्लीनीनेस डे के रूप में मनाकर उन्हें सही अर्थों में श्रद्धांजलि दी जाती है, क्योंकि गांधीजी ने अपने विचारो और कर्मों में स्वच्छता को विशेष स्थान दिया था, उन्ही के विचारों और साफ़-सफाई के महत्त्व को समझकर प्रत्येक ने अपने जीवन में स्वच्छता के गुणों को आत्मसात करना चाहिए। स्वच्छ वातावरण सभी के लिए सुखद होता है। पर्यावरण को स्वच्छ और स्वस्थ बनाए रखना हम सभी का कर्तव्य है। यह दिन घर के अंदर-बाहर, कार्यस्थलों, गलियों और सार्वजनिक स्थानों पर स्वच्छता के उच्च मानकों का पालन करने का आह्वान करता है। स्वच्छता स्वस्थ जीवन का एक अनिवार्य हिस्सा है, साथ ही स्वच्छता व  साफ-सफाई हमारी दिनचर्या में महत्वपूर्ण भूमिका निभाती है। परिवार के बड़ो ने बच्चों को अपने पर्यावरण स्वच्छ रखने की आवश्यकता की सिख देनी चाहिए। लोगों में प्रदूषण और गंदगी के जानलेवा खतरे की अनभिज्ञता उनको दर्दनाक मौत के कगार पर पहुंचाती है।

 लोगों का स्वार्थी रवैया देश के लिए हानिकारक (People's selfish attitude is harmful to the country) :- जब स्वच्छता की बात आती है तो मनुष्य केवल खुद के बारे में सोचता है न कि समाज के प्रति अपने कर्तव्य के बारे में। जगह-जगह लोग गंदगी फैलाते नजर आते  हैं। गंदगी द्वारा मच्छर, मक्खियां, कीड़े, कीटाणु पैदा होकर पर्यावरण को प्रदूषित करते और बीमारियाँ फैलाते है। यह समाज के लिए शर्म की बात है कि हम जिस वातावरण में रहते हैं, उसे ही गंदा करने पर तुले रहते हैं। विकसित देशों में साफ-सफाई पर विशेष जोर दिया जाता है, सफाई संबंधित समस्या के लिए जिम्मेदार व्यक्ति को कारावास और बड़ी मात्रा में जुर्माना भी लगाया जाता है। जब विदेशों में स्वच्छता संबंधी कानून सख्त होते हैं तभी वहां का परिसर इतना सुंदर, स्वच्छ और प्रगतिशील दिखता है क्योंकि कानूनों का अनुशासित तरीके से पालन किया जाता है।

गैर जिम्मेदाराना व्यवहार (Irresponsible behavior) :- हमारे देश में साफ-सफाई के बारे में जागरूकता की कमी के कारण अनेक दर्शनीय स्थलों, नदियों, झीलों, समुद्र तटों, ऐतिहासिक इमारतों, किलों, पर्यटन स्थलों आदि में पर्यटकों द्वारा फैलाई गंदगी और कचरा बड़ी मात्रा में देखा जा सकता है। शहर में कहीं भी खुले में कूड़ा जलाना कानूनन अपराध है, कूड़ा जलाने से वातावरण में जहरीली गैसें फैलती हैं, फिर भी कई लोग खुले में कूड़ा जलाते हैं। लोगों को न सरकार का डर दिखता है और न समाज का, सब अपने फायदे के हिसाब से जीते हैं। अक्सर शहरों की सोसायटी के आसपास, खुली जमीन या सड़क किनारे पर और बस्ती के किनारे कचरे के बड़े-बड़े ढेर देखे जा सकते हैं। कुछ जगहों पर तो लोग बिना किसी परवाह के सीधे फ्लैट, बिल्डिंग की बालकनी से ही कूड़ा फेंक देते हैं। दूसरे लोग भी एक-दूसरे को देखकर उस अशिष्ट व्यवहार की नकल करते हैं। लोग केवल अपने और अपने घरों को साफ रखते हैं लेकिन यह नहीं सोचते कि उनके बुरे व्यवहार से समाज को कितना नुकसान हो सकता है, यह उनके अशुद्ध विचारों का दोष है। हमारा घर, परिसर, गांव, शहर, राज्य, देश सब एक मानकर स्वच्छता का संकल्प लेना ही सबसे ज्यादा जरूरी है।

कार्रवाई से पहले मानसिकता में बदलाव बहुत जरूरी  (A change in mindset is very necessary before action) :- अगर हम समाज में कचरे का सही तरीके से निपटान चाहते हैं तो उसमें लोगों की भागीदारी बहुत जरूरी है। जनभागीदारी तभी प्राप्त हो सकती है जब लोग तैयार हों और अपनी जिम्मेदारी समझें, उसके लिए जरूरी है कि उनकी मानसिकता को बदला जाए, बेशक समाज को शुद्ध करने के साथ-साथ लोगों के विचारों को भी शुद्ध किया जाए, यह स्वच्छता का ही एक अहम हिस्सा है। परोपकार की भावना द्वारा किसी की निस्वार्थ मदद करना, किसी के दुख में साथ देना, किसी रोते हुए चेहरे पर मुस्कान लाना, इससे मिलने वाली खुशी और संतुष्टि की बात ही अलग है, जिसे आप कहीं से भी नहीं खरीद सकते। बाहरी कचरा मानवी स्वास्थ्य को बीमारी देता है लेकिन आंतरिक मानवीय कचरा मानसिक विकार को जन्म देता है और इसके बहुत गंभीर परिणाम होते हैं, एक का दोष पूरे समाज को प्रभावित करता है। अशुद्ध विचार से शक, स्वार्थ, अपराध, हीन भावना, लालच, भेदभाव, गंदे विचार, दूसरों में दोष ढूंढना, अहंकार, झगड़ालूपन जैसी बातें मानसिक विकार पैदा करने में मददगार हैं। ईर्ष्या, द्वेष, गुस्सा, दुर्व्यवहार, लोभ, नफरत से मनुष्य जानवर की भांति बनता जाता है। मन और मस्तिष्क में फैली गंदगी गलत कामों को बढ़ावा देकर समाज के समस्याओं में वृद्धि करती है, मनुष्य का चरित्र और व्यवहार उसके विचारो का ही परिणाम है। यदि हम अपने मन से ख़राब विचारों का कूड़ा-कचरा हटा दें तो हमें स्वतः ही समाज में अपने कर्तव्य का बोध हो जायेगा और और हम अच्छे आचरण द्वारा सामाजिक दायित्वों का निर्वाह कर समाज में फैले बाहरी कूड़ा-कचरे की समस्या को दूर करने में एक बड़ी उपलब्धि हासिल कर सकेंगे और सर्वत्र स्वच्छ, सेहतमंद वातावरण और सुखद विकास होगा।

डॉ. प्रितम भि. गेडाम

बाह्य कचऱ्याच्या आधी आंतरिक अशुद्ध विचारांची स्वच्छता अत्यंत आवश्यक (नेशनल क्लिन्लीनेस डे विशेष - ३० जनवरी २०२३)

 

दरवर्षी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त ३० जानेवारी हा दिवस "नेशनल क्लीनीनेस डे" म्हणून साजरा करून खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली वाहिली जाते, कारण गांधीजींनी त्यांच्या विचारांत आणि कार्यात स्वच्छतेला विशेष स्थान दिले होते, त्यांचे विचार आणि स्वच्छतेचे महत्व समजून प्रत्येकाने हे सदगुण आपल्या जीवनात आत्मसात केले पाहिजेत. स्वच्छ वातावरण प्रत्येकासाठी आनंददायी असते. पर्यावरण स्वच्छ व निरोगी ठेवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. हा दिवस घरामध्ये-घराबाहेर, कामाची ठिकाणे, गल्ल्या/रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेच्या उच्च मानकांचे पालन करण्याचे आवाहन करतो. स्वच्छता राखणे हा निरोगी जीवनाचा अत्यावश्यक भाग आहे, त्याचप्रमाणे स्वच्छता आणि सफाई ही आपल्या दैनंदिन जीवनात महत्त्वाची भूमिका बजावते. कुटुंबातील ज्येष्ठांनी मुलांना आपले वातावरण स्वच्छ ठेवण्याची गरज शिकवली पाहिजे. प्रदूषण आणि अस्वच्छतेच्या घातक धोक्याबद्दल लोकांचे अज्ञान त्यांना वेदनादायक मृत्यूच्या उंबरठ्यावर आणते.

लोकांची स्वार्थवृत्ति देशाला घातक (People's selfishness is harmful to the country) :- जेव्हा स्वच्छतेचा प्रश्न येतो तेव्हा माणूस फक्त स्वतःचा विचार करतो समाजाप्रती असलेल्या कर्तव्याचा नाही. लोक नेहमी सर्वत्र अस्वच्छता पसरवताना दिसतात. घाणीमुळे डास, माश्या, कीटक, विषाणू निर्माण होतात व पर्यावरण प्रदूषित होऊन रोगराई पसरते. आपण ज्या वातावरणात राहतो तेच वातावरण आपण गलिच्छ बनवीत आहोत, ही सर्वांसाठी शरमेची बाब आहे. विकसित देशांमध्ये स्वच्छतेवर विशेष भर दिला जातो, स्वच्छतेशी संबंधित समस्येसाठी जबाबदार व्यक्तीला तुरुंगवास आणि मोठ्या प्रमाणात दंडाची शिक्षाही दिली जाते. जेव्हा परदेशात स्वच्छताविषयक कायदे कडक असतात तेव्हाच तेथील परिसर इतका सुंदर, स्वच्छ आणि प्रगतीशील दिसतो कारण कायदे शिस्तबद्ध पद्धतीने पाळले जातात.

बेजबाबदारीचे वर्तन (Irresponsible behavior) :- आपल्या देशात स्वच्छतेबाबत जागरुकता नसल्यामुळे अनेक निसर्गरम्य ठिकाणे, नद्या, तलाव, समुद्रकिनारे, ऐतिहासिक वास्तू, किल्ले, पर्यटन व धार्मिक स्थळे इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाण आणि कचरा दिसून येतो. शहरात कुठेही उघड्यावर कचरा जाळणे हा कायदेशीर गुन्हा आहे, कचरा जाळल्याने वातावरणात विषारी वायू पसरतो, तरीही अनेकजण उघड्यावर कचरा जाळतात. लोकांना ना सरकारची भीती ना समाजाची, प्रत्येकजण आपापल्या स्वार्थाचा परीने जगतो. शहरातील सोसायट्यांभोवती, मोकळ्या जमिनीवर किंवा रस्त्याच्या कडेला अनेकदा कचऱ्याचे मोठे ढीग दिसतात. काही ठिकाणी लोक कसलीही काळजी न घेता थेट फ्लॅट किंवा इमारतीच्या बाल्कनीतून कचरा खाली फेकतात. इतर लोक देखील एकमेकांकडे पाहून त्या असभ्य वर्तनाची कॉपी करतात. लोक फक्त स्वतःची आणि घराची स्वच्छता ठेवतात पण त्यांच्या वाईट वागण्याने समाजाचे किती नुकसान होते ह्या बद्दल कधीच विचार करीत नाही, हा त्यांच्या अशुद्ध विचारांचा दोष आहे. आपले घर, परिसर, गाव, शहर, राज्य, देश हे सर्व एक असून या सर्वांचा विचार करत स्वच्छतेचा संकल्प घेणे सर्वात महत्त्वाचे आहे.

कृती अगोदर मानसिकतेत बदल खूप आवश्यक (A change in mindset is very necessary before action) :- समाजातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावायची असेल, तर त्यात लोकसहभाग खूप महत्त्वाचा आहे. लोकसहभाग तेव्हाच साध्य होऊ शकतो, जेव्हा लोक तयार होतील आणि आपली जबाबदारी समजून घेतील, त्यासाठी त्यांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे, अर्थातच समाजाच्या शुद्धीकरणाबरोबरच लोकांचे विचारही शुद्ध झाले पाहिजेत, हा स्वच्छतेचा महत्त्वाचा भाग आहे. परोपकाराच्या भावनेने निस्वार्थीपणे कोणाची तरी मदत करणे, कोणाच्या दु:खात सहभागी होणे, रडणाऱ्या चेहऱ्यावर हसू आणणे, त्यातून मिळणारा आनंद आणि समाधान हे वेगळेच असते, जे आपण कुठूनही विकत घेऊ शकत नाही. बाह्य कचरा मानवी आरोग्यास आज़ार देतो परंतु अंतर्गत मानवी कचरा मानसिक विकारांना जन्म देतो आणि त्याचे खूप गंभीर परिणाम होतात, एखाद्याच्या चुकीने संपूर्ण मानवी समाजावर परिणाम होतो. अशुद्ध विचारांमुळे शंका, स्वार्थ, अपराधीपणा, न्यूनगंड, लोभ, भेदभाव, घाणेरडे विचार, इतरांमध्ये दोष शोधणे, घमंड, अहंकार, भांडखोरपणा यांसारखे वाईट गोष्टी मानसिक विकार निर्माण करतात. द्वेष, राग, मत्सर, दुराचार हे माणसाला रानटी प्राण्यासारखे बनवतात. मन आणि मेंदूमध्ये पसरलेली घाण चुकीच्या कृत्यांना प्रोत्साहन देऊन समाजातील समस्या वाढवते, माणसाचे चारित्र्य आणि वागणूक हे त्याच्या विचारांचे फलित असते. आपल्या मनातून असा घाण अशुद्ध विचारांचा कचरा काढून टाकला तर आपोआपच समाजातील आपल्या कर्तव्याची जाणीव होऊल आणि आपण आपल्या चांगल्या वर्तनाने सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडत समाजातील कचऱ्याची समस्या दूर करून मोठी कामगिरी करू शकू आणि सर्वत्र स्वच्छ, निरोगी वातावरण व आनंददायी विकास होईल.

डॉ. प्रितम भि. गेडाम